पावसाच्या दांडीने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या
शेतकरी हवालदिल, दुष्काळाचे गडद सावट दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- मान्सूनच्या आगमनाला उशीर झाल्याने व मृग नक्षत्र लागून दहा दिवस उलटूनही पावसाने पाठ फिरवल्याने भंडारा जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. … Read More













